महाराष्ट्र
-
लातूर शहरातील तुळजाभवानी नगरचा रस्ता वाढवणाऱ्यावादग्रस्त रेखांकनास स्थगिती देऊन चौकशी करा : आ.अमित देशमुख यांची विधानसभेत मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : लातूर महापालिका हद्दीतील तुळजाभवानी नगरमधील नागरिकांचा मुख्य रस्त्याकडे जाण्याचा मार्ग अडवणाऱ्या आणि सर्व नियम डावलून चुकीच्या पद्धतीने…
Read More » -
माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी हाडोळती येथीलशेतकरी अंबादास पवार यांच्या बांधावर जाऊन घेतली भेट
लातूर : बैलजोडी नाही म्हणून स्वतःला औताला जुंपून घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक स्थिती जगासमोर आणणारे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी…
Read More » -
डिफेन्स क्लस्टर तयार करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर, – उद्योगासाठी उत्तम परिसंस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक धाडसी व कल्पक आहेत. येथे डिफेन्स क्लस्टर तयार करून…
Read More » -
लातुरात जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
सळसळत्या उत्साहात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा लातूर, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार…
Read More » -
मुख्य सचिव पदाचा कार्यभार डॉ. नितीन करीर यांनी स्वीकारला
मुंबई, दि. 31 : महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी आज संध्याकाळी…
Read More » -
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते मांजरा कारखाना स्व-मालकीचे ऊस तोडणी यंत्राचे पुजन संपन्न
लातूर :- विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे स्व-मालकीचे घेतलेले नवीन पाच पैकी सध्या उपलब्ध झालेले…
Read More » -
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठीआरोग्यमित्र एकवटले
लातूर / प्रतिनिधीमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (एमजेपीजेएवाय) सेवेत असलेल्या आरोग्य मित्रांनी २५,००० रूपये वेतनवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह…
Read More » -
जयनगर येथे 40 वर्षांनी केली मनपाने स्वच्छता आम आदमी पार्टीच्या आंदोलनाला यश
लातूर: लातूर शहरातील वॉर्ड क्रमांक 2 येथील जयनगर भागामध्ये गेल्या 40 वर्षापासून महानगरपालिकेकडून कसल्याच प्रकारची स्वच्छता केली जात नाहीये अशी…
Read More » -
जललक्ष्मी करेल येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
उदगीर/प्रतिनिधी:जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जी जललक्ष्मी आपल्याला प्राप्त होणार आहे त्या माध्यमातून येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार होईल,असे प्रतिपादन आ.संभाजीराव…
Read More » -
टोईंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल
लातूर/प्रतिनिधी:टोइंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील नागरिकांनी असे प्रकार टाळावेत.वाहतुकीचे नियम पाळावेत,असे…
Read More »