आपला जिल्हा
-
लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत
शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनलातूर,: 6 एप्रिल, 2023 रोजी लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या…
Read More » -
शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी 20 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, : सन 2022-2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी कांदा…
Read More » -
खाजगी वहान जळीत प्रकरणविजेच्यातारामुळे घडलेनसल्याचे महावितरणचे स्पष्टीकरण
लातूर,दि.२६:- लातूर शहरालगत असलेल्या रिंगरोड भागात शुक्रवारी मध्यरात्री वीज तारांमुळे शॉटसर्कीट होऊन अपघात झाला. त्यात सात खासगी बसेस जळून खाक…
Read More » -
किरणोत्सवाने उजळली ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांची मुर्ती
लातूर/प्रतिनिधी:मावळतीच्या सूर्याच्या किरणोत्सवाने लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती उजळून निघाली.सायंकाळच्या वेळी साक्षात सूर्यदेवाने श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणावर किरणांचा अभिषेकच…
Read More » -
लातूर-मुरुड रस्त्याची दुरुस्ती वेळेत करा:आमदार धिरज देशमुख
लातूर : लातूर – मुरुड रस्त्याच्या दुरुस्ती कामाची लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी पाहणी केली. दुरुस्तीचे…
Read More » -
लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वॉकेथॉन रॅली संपन्न
लातूर,:17 जानेवारी 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर तसेच शहर वाहतुक शाखा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दक्ष अॅकडमी, पोलिस दल…
Read More » -
मांजरा नदी जल संवाद यात्रा पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी करणार सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन लातूर :-महासंस्कृती, महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर…
Read More » -
लातूर शहरातील रेल्वे आरक्षण आता १२ तास सुरु राहणार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मागणीला यश
लातूर : शहरातल्या जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्षाची वेळ वाढवून आठ तासावरून बारा तास करण्यात आली आहे . शहरातील विद्यार्थी…
Read More » -
शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार थांबविले
लातूर ,दि.10डिसेंबर 2022 शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी केली. श्री विजय सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश मा. उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे.
Read More »